माझे क्रुसाळले हात
शब्दांचे बोट धरून
लिहिताहेत शांती गीत
कवितेचे अंतःकरण ही
विसरते आहे त्यायोगे
कधी होते ते भयभीत
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१७.१०.२०२३
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...
No comments:
Post a Comment