Sunday, March 20, 2022

कत्तलीच्या जमान्यात..

या कत्तलीच्या जमान्यात
पेरावी म्हणतो कविता
जी उगवेल बहरून
अन् देईल सुंदर फुले..

दुश्मनाचे हृदयही मग
अलिंगन देईल तुला मला
आणी होतील मग
शुभ्र कबूतरी सुले.....

(प्रताप )
२१ मार्च २०२२
जागतीक कविता दिनाच्या सर्व कवींना हार्दिक शुभेच्छा!
www.prataprachana.blogspot.com







No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...