किती देशील यातना
आणी एकांताचा दंश
इंद्रायणीत बुडावा
माझ्या कवितेचा वंश
नको पाठवू पुष्पक
सदेह तूच ये ना!
नाही तर सोस गर्त
व्याकुळाच्या वेणा!
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
तूझ्या ओंजळीने भिमा तू आम्हा दिलास सागर महाडाच्या तळ्यातून तू चेतवला जागर! तूझ्या ओंजळीचे आजही आम्ही पितो रे पाणी पिढ्या हूरूपाने गाती तूझ...
No comments:
Post a Comment